Browsing Category

राज्य

यंदा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार!

नव्या शैक्षणिक वर्षापासून  मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत…
Read More...

प्रलंबित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी, शिक्षक समितीचे गुरुवारी धरणे सत्याग्रह आंदोलन!

अहिल्यानगर :  सरकारी-निमसरकारी, शिक्षक-: शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले जाणार आहे. या…
Read More...

अहिल्यानगरमध्ये एक नंबर लिंबाला सात हजारांचा भाव!

अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाला सात हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात २७.८५ क्विंटल लिंबाची आवक झाली. यामध्ये लिंबाला कमीत कमी १५०० व…
Read More...

‘भेसळ ओळखण्यास २८ मोबाइल व्हॅन’ ; मंत्री नरहरी झिरवाळ 

अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात महिनाभरात २८ मोबाइल प्रयोगशाळा व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रयोगशाळा विभागनिहाय वितरित केल्या जातील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आणि विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी  दिली.…
Read More...

6 मार्चला सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…

नगर - सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्य सरकारचे प्रलंबीत मागण्यांकरिता लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले…
Read More...

विज्ञान दिनानिमित्त वंडर किड्स स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन!  

अहिल्यानगर  : वंडर किड्स स्कूल येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ . दमयंती गुंजाळ (स्त्री रोग…
Read More...

शेतकरी प्रश्नांवर ३ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा!

अहिल्यानगर – राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने ३ मार्च २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार,…
Read More...

मराठी भाषेच्या गौरवात वृत्तपत्र व वाहिन्यांचे योगदान महत्वपूर्ण_ प्रा.डॉ. माहेश्वरी गावित 

नगर - जगभरात आणि प्रामुख्याने भारतात मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार व बोलणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मराठी साहित्य बरोबरच सातत्याने वाचले जाणारे वृत्तपत्र व पाहिल्या जाणाऱ्या मराठी वाहिन्या यांना मराठी मनांनी आनंदाने आपलेसे केले आहे.…
Read More...