शिर्डीत एलसीबी निरीक्षक दिनेश आहेर छोट्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत असताना, ‘खाबिया’ नावाचा मोठा तस्कर निर्धास्तपणे गुटखा व देशी कट्ट्यांचा व्यापार करत आहे!
मागील वर्षीच्या 2023-24 च्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाई आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. राज्य शासनाने 1028 कोटींचा विमा हप्ता मंजूर केल्यामुळे, विविध नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद गतीने पार पडणार आहे.
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेने गुरुपौर्णिमा उत्सवाचा भव्य जलसा साजरा केला आहे. बुधवारपासून सुरू झालेला हा उत्सव आज काल्याच्या किर्तनाच्या जोरावर आणि दहिहंडी फोडण्याच्या विधीने आपल्या शिखरावर पोहोचला.
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमधील एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून बनवलेल्या खोट्या व्हिडिओ कॉलने ७८ लाख ६० हजार रुपये फसवले गेले आहेत.
महाराष्ट्र सरकारने अमली पदार्थांच्या तस्करीवर आणि संघटित गुन्हेगारीवर तोडगा काढण्यासाठी मोठा पाऊल उचललंय!
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत ‘मकोका कायद्यात सुधारणा’ विधेयक सादर केलं, ज्यामुळे आता अमली पदार्थांच्या प्रत्येक…
कसला होता वाद?
३० जून रोजी तेलंगणा भाजप अध्यक्षपदी एन. रामचंद्र राव यांची निवड झाल्यावर राजा सिंह चिडले!
"पक्षाने कार्यकर्त्यांची मतं डावलून चुकीचं नेतृत्व निवडलं" – असा थेट आरोप त्यांनी केलाय.
महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि उत्साहपूर्ण गणेशोत्सव आता अधिक मोठ्या पातळीवर — राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून घोषित!
सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिलेल्या घोषणेनंतर हा उत्सव आता राज्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनेल.
कसला होता वाद?
३० जून रोजी तेलंगणा भाजप अध्यक्षपदी एन. रामचंद्र राव यांची निवड झाल्यावर राजा सिंह चिडले!
"पक्षाने कार्यकर्त्यांची मतं डावलून चुकीचं नेतृत्व निवडलं" – असा थेट आरोप त्यांनी केलाय.
वनिताविश्व | ११ जुलै | प्रतिनिधी
गोवा ते हैदराबाद जाणाऱ्या इंडिगोच्या 6E6973 या फ्लाइटमध्ये अचानक एक महिला श्वासोच्छवासाला त्रास देणाऱ्या गंभीर स्थितीत आली. ती अस्थमाने ग्रस्त असून तिला श्वास घेणं अवघड होत होतं, तसेच तिचं तब्येत अधिकच…
📍 पारनेर | मेट्रो न्यूज स्पेशल
राजकारणात अनेक जण येतात… भाषणं करतात, आश्वासनं देतात आणि निघून जातात. पण काशीनाथ दाते सर यांचं राजकारण वेगळं आहे – कारण ते शेतकऱ्यांमधूनच आलेत, शेतकऱ्यांसाठीच जगतात!