Jayant wagh On Kashimir Attack
काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी धर्माच्या नावाखाली भारतीय पर्यटकांवर गोळीबार करून २८ निष्पाप लोकांची हत्या केली, त्यात ६ महाराष्ट्रीयही बळी गेले! या भीषण घटनेवर अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जयंत वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत …