नगरमध्ये पहिल्यांदाच संगीतमय साई चरित्र कथा महोत्सव – 20 ते 26 ऑगस्ट!
Venue: बंधन लॉन्स, अहिल्यानगर वेळ: रोज सायं. 6 ते 10
नगरमध्ये पहिल्यांदाच संगीतमय साई चरित्र कथा महोत्सव – 20 ते 26 ऑगस्ट!
Venue: बंधन लॉन्स, अहिल्यानगर
वेळ: रोज सायं. 6 ते 10
अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच एक जबरदस्त संगीतमय साई चरित्र कथा होणार आहे.
ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून ही कथा रंगणार असून, 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी भक्तीरसात डुंबता येणार आहे.
उद्घाटन 20 ऑगस्टला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते
समारोप 26 ऑगस्टला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते
या कथा सोहळ्याला डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, या परिसराला “संत दासगणू नगरी” असे नामकरण केले गेले आहे.
दररोज महाप्रसाद – 2000+ भाविकांसाठी!
कथा संपल्यानंतर दररोज किमान दोन हजार भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. अनेक समाजसेवक, उद्योजक आणि मान्यवर या सेवेत सहभागी होत आहेत.
अखेरच्या दिवशी सामूहिक महाप्रसाद असेल. 
पावसातही भक्तीरसाची मजा!
भक्तांच्या सोयीसाठी 200×90 फुटांचा वॉटरप्रूफ मंडप तयार केला जातोय.
4000 भक्तांची आसन व्यवस्था
प्रशस्त पार्किंग
17×50 फुटांचे भव्य स्टेज
महाराजांसोबत 15 कलाकारांची टीम
आयोजकांचे म्हणणे
“साईबाबांचे विचार म्हणजे श्रद्धा, सबुरी, सेवा आणि समर्पण. हे जीवनात उतरवले, तर समाज नक्कीच सक्षम होईल. ही कथा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून, संपूर्ण नगरकरांसाठी जीवनाला दिशा देणारा सोहळा आहे.” – अॅड. धनंजयभैय्या जाधव
योगदान / संपर्कासाठी
8888817798
9545567088
9921597442
9860655555
नगरकरांनो, ही सुवर्णसंधी दवडू नका! पहिल्यांदाच आपल्या शहरात होत असलेला संगीतमय साई चरित्र कथा महोत्सव अनुभवण्यासाठी कुटुंबासह हजेरी लावा.

दररोज महाप्रसाद – 2000+ भाविकांसाठी!
पावसातही भक्तीरसाची मजा!
आयोजकांचे म्हणणे
योगदान / संपर्कासाठी