१ एप्रिल पासून वीज दरात कपात

महवितरण, टाटा, बेस्ट, अदानी यांच्या दरात २टक्क्यांनी कपात

अहमदनगर  : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने राज्यात वीज वितरण करणाऱ्या महवितरण, टाटा, बेस्ट, अदानी या कंपन्यांच्या वीजदरात सरासरी २टक्क्यांनी कपात  करण्यात निर्णय जाहीर केला आहे. ही वीजदर कपात १ एप्रिल पासून लागू होणार आहे. ३० मार्च २०२०रोजी याबाबतचे  आदेश  आयोगाने दिले होते. मार्च २०२० रोजी इंधन समायोजन आकार कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणार आहे.

Also see this and subscribe 

 

वीजदरात लक्षणीय वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. थकीत वीज बिलाबरोबरच वीजदर कपात करण्याची मागणीही सर्वसामान्यांकडून होत होती. १ एप्रिल वीज बिल न भारलेल्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वीज कंपन्यांनी सुरु केली होती. परंतु विरोधी पक्षांनी विरोध केल्यांनतर, उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर कनेक्शन न कापण्याचे  आदेश दिले होते. राज्यभरात साडेतीन कोटी वीज ग्राहक असून, या ग्राहकांना २टक्के वीज कपातीचा  लाभ घेता येणार आहे.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.