दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात; जिल्ह्यामध्ये 30 दिवसांत १ लाख हजार रुग्णांवर उपचार
अहिल्यानगर : जलशुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडर तसेच ३३ गावांतील जलनमुने दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने ठेवला होता. महिनाभरात जिल्ह्यात तब्बल १ लाख १३ हजार ९४२ रूग्णांनी उपचारासाठी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यात…