प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून त्यांना " गांधारी रत्न " हे पुरस्कार देऊन नगरकरांची तळतळ दाखवून देण्याचा प्रयत्न.
नगर शहर हे विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलय रस्ते व्यवस्थित नाहीत ठिकठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होतो आहे . रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक जखमी होतात प्रसंगी मृत्युमुखी पडतात .