Browsing Tag

राजकीय

सत्तेवर येताच महायुतीने बंद केले ९ लाख लाडक्या बहिणींचे पैसे!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता महायुती सरकारने २ कोटी ४० लाख लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये वाटप सुरू केले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला तब्बल ३६०० कोटी रुपयांचा बोजा पडला. मात्र जसे पुन्हा महायुती…

महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानात धरणे!

अहिल्यानगर - पोतराज व वाजंत्री यांची लोककलाकार म्हणून सरकार दरबारी नोंद घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.…

उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगावात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर - उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण योजने अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण बाबत मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न!

अहिल्यानगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे यासाठी शहरातील आंबेडकरी समाज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती…

17 फेब्रुवारी ला डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार!

अहिल्यानगर - भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.17 फेब्रुवारी) डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर बालरोगतज्ज्ञ संघटनेने शहरात कार्यशाळेचे आयोजन केले आहे.…

महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांचा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गौरव!

अहिल्यानगर - शिर्डी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांना पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. सुधन गोल्ड लोनचे बिजनेस हेड विक्रांत सुत्रावे व हैदर पठाण यांनी पवार…

गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गाचे संरक्षण आणि लोकशाहीचे सशक्तीकरण करणे काळाची गरज – ॲड.…

अहिल्यानगर :  महात्मा गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि स्वराज्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये निसर्गाशी आणि लोकशाहीशी भागीदारीचा मोठा वाटा होता. आज, पर्यावरणाचे संकट आणि लोकशाहीतील विसंगती पाहता, गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार…

वाडिया पार्क संकुलासाठी पुन्हा ५० कोटींचा निधी मंजूर!

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन पाहता या शहरात क्रीडा क्षेत्रासाठी, खेळाडूंसाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी जी बक्षिसे ठेवली आहेत, ती यापूर्वी मी कुठेही पाहिली नाही.…

अहिल्यानगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या मागण्यासाठी वेतन पथक अधीक्षक रामदास…

अहिल्यानगर : जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहेत . शिक्षकांचे विविध समस्या समजून घेऊन आता लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यात यावे, या मागणीसाठी  अहिल्यानगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने वेतन…

‘पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात’

"आर्टिफिशियल इन्टेलिजन्स" म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेले पहिले 'एआय' विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी या प्रकल्पासाठी कृती दल स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी केली. जागतिक शिक्षण…