राज-उद्धव पुन्हा एकत्र? पण शंकराचार्यांचं भाकीत वेगळंच!

५ जुलै 2025: महाराष्ट्रात ऐतिहासिक क्षण – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनी एकाच मंचावर!

🚨
राज-उद्धव पुन्हा एकत्र? पण शंकराचार्यांचं भाकीत वेगळंच!

🗓️ ५ जुलै 2025: महाराष्ट्रात ऐतिहासिक क्षण – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनी एकाच मंचावर!

🗳️ महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेतही दिले… पण!

🔮 शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं भाकीत:

“यांची युती होणार नाही… झाली तरी जास्त काळ टिकणार नाही.”

📢 त्यांनी दिले स्पष्ट कारण:

  • राज आणि उद्धव यांचं राजकारण वेगवेगळं
  • त्यांचे सहकारी आणि विचारसरणी भिन्न
  • राज ठाकरे एका समाजाभोवती, तर उद्धव सर्वसमावेशक

🗣️ मराठीबद्दल घणाघाती मत:

“राज ठाकरे म्हणतात, ‘मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत द्या पण व्हिडीओ नका काढू.’
हे खुलेआम गुन्हा करायला सांगणं नाही का?”

 

⚠️ ठाकरे मगधहून आले होते, मराठी शिकून मोठे झाले… आता मराठीसाठी भांडतात!
मराठीला मारहाणीची भाषा बनवायची का?
असा सवाल शंकराचार्यांनी केला!