Browsing Tag

अहमदनगर

राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – कामगार मंत्री अँड.आकाश फुंडकर

नगर- राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री  मा ना  अँड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले…

नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात सामूहिक शंखनाद आणि घंटानाद कार्यक्रमाने श्रीराम लल्ला वर्षपूर्ती सोहळा…

नगर- अयोध्या येथील श्री राम लल्ला मंदिरास वर्षपूर्ती झाल्या निमित्ताने नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिरास फुलाची आकर्षक सजावट…

श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने श्रीराम मंदिर वर्षपूर्ती सोहळानिमित्त महाप्रसाद वाटप

 नगर- दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनी मधील श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने श्री राम लल्ला अयोध्या येथील श्रीराम मंदिर वर्षपूर्ती सोहळा भाविकांना महाप्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला.         अयोध्या येथील श्रीराम मंदिरास वर्षपूर्ती झाल्या…

विद्यार्थी घडवण्याची जेवढी शिक्षकांची जबाबदारी तेवढीच पालकांची असते- डॉ.निळकंठ ठाकरे

नगर- आपल्या पाल्यांची तुलना इतर विद्यार्थ्यांशी न करता आपल्या पाल्याने साधलेल्या यशाचे कौतुक पालकांनी करावे. विद्यार्थ्यांनी देखील चुकीला कधीच घाबरू नये कारण चुकीमुळेच नवीन ज्ञान आत्मसात करायला संधी मिळते. शालेय शिक्षणाबरोबरच  सामाजिक…

बालिकाश्रम रोड वरून शहर बस वाहतूक सुरू करावी

नगर (प्रतिनिधी)-  महानगरपालिकेने शहर बस सेवा ही बालिकाश्रम रोड मार्गे सुरू करावी आणि या मार्गावर थांबे द्यावेत अशी मागणी बालिकाश्रम रोडवरील ओम सुप्रभात ग्रुपचे सदस्य तथा एडवोकेट अशोक गायकवाड यांनी मागणी केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी…

जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून सिंदखेड येथे जिजाऊ जन्मोउत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात…

संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! पीपल्स हेल्पलाइनची घोषणा

नगर (प्रतिनिधी)- यंदाच्या संक्रांतीपासून पुढील 4 महिने 1972 ची सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! अशी घोषणा देत, पीपल्स हेल्पलाइनने राज्यभर काळीआई ओलीभरण रेनगेन बॅटरी अभियान राबवण्यास प्रारंभ केला आहे. शेतात चांगले पीक येण्यासाठी व ओल…

स्वामी विवेकानंदांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज -ज्ञानदेव पांडुळे

निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- कुठलाही द्वेष व हिंसा न करणारा हिंदू धर्म आहे. अंधश्रद्धा न बाळगणारा व अध्यात्माने पुढे जाणारा आपला धर्म आहे. स्वामी विवेकानंदांनी खरी हिंदू धर्माची व्याख्या…

समाजाला विवेकानंदांच्या विचारांची तर जिजाऊंच्या आदर्शाची गरज -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तर युवकांना प्रेरणा देवून स्वामी विवेकानंदांनी नव भारताचा पाया रचला. देशातील युवकांना स्वामी विवेकानंद यांनी दिशा दिली. युवकांचा देश…

सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्युटी टॅलेंट शो

नगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात ब्युटी टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या…