अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथील रहिवासी सुनील क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहचावे यासाठी क्षीरसागर परिवार यांनी घरातच अनोखं शिवतीर्थ उभारलं.
शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरू झालेत . या वादाचा फायदा घेऊन समाजकंटकांकडून कार्यक्रमासाठी लावलेल्या फलकांची फांडतोड अथवा विटंबना होऊन कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…