🚆💥 रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! अंबरनाथ – बदलापूर दरम्यान नवीन स्टेशन लवकरच सुरू!
मुंबई-कल्याण लोकल प्रवाशांना ठरलेली एक मोठी समस्या म्हणजे गर्दी आणि उशीर दररोज लाखो लोक लोकलवर अवलंबून असतात, मात्र प्रवाशांची वाढती संख्या ही एक मोठी चिंता बनली आहे. या गर्दीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून अनेक नवीन…