शेतकऱ्यांनो ई-पीक नोंदणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क नना) येथे अहमदनगर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना विहीत मुदतीत ई- पीकपाहणी पूर्ण करता आली नव्हती. यामुळे राज्य सरकारने शेतकरी स्तरावर पीकपेरा नोंदण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. यानुसार आज शेवटचा दिवस असून…