पराभवाचा भीतीने नरेंद्र मोदींनी तीन काळे कृषी कायदे माघे घेण्याची घोषणा केली – किरण काळे
देशातील काही राज्यामध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषना केली . हा गेल्या एक वर्षांपासून ऊन ,पाऊस आणि रक्त गोठणाऱ्या थंडीत दिल्लीचा सीमेवरच…