वंचित बहुजन आघाडीचा तहसीलवर मोर्चा
बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. भारत देशाचे ते स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. भिमा कोरेगांव येथे दंगल होत असताना पोलिस नऊ तास उशीराने घटनास्थळी आले. भारताचे संविधानच नाहीतर आपली मुलं बाळं धोक्यात आहेत. असे मत वंचित बहुजन…