BREAKING | “Enough is Enough!” – Matang समाजाचं प्रचंड आंदोलन जिल्हा परिषदेत!
सरकारी आदेश असूनही मूलभूत सुविधा नाही? मग आंदोलन हाच मार्ग!

सरकारी आदेश असूनही मूलभूत सुविधा नाही? मग आंदोलन हाच मार्ग!
Yeoli Village, Pathardi Taluka, Ahilyanagar – जिल्हा परिषदेसमोर आज सकल मातंग समाज आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने जोरदार उपोषण आंदोलन करण्यात आलं. कारण? सरकारी आदेश असूनही अजूनही मातंग वस्त्यांना पाणी, वीज, टॉयलेटसारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत!
मागण्या काय आहेत?
पिण्याचं पाणी नाही!
लाईट, सौर ऊर्जेची व्यवस्था नाही!
फिरते शौचालय खरेदी करून ठेवले, पण लावले नाही!
स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही प्रलंबित!
कोण सहभागी?
डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक एकवटले. सोबत होते – संजय चांदणे, दिलीप सोळसे, बंडू पाटोळे, आणि आणखी असंख्य समाजबांधव! Dalit Mahasangh, Bhartiya Lahuji Sena आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
पुढचं पाऊल?
“२८ जुलैला मोठं धरणे आंदोलन होणार! मागासवर्गीय ग्रामस्थांना घेऊन जिल्हा परिषदेला घेरणार!”
– असा इशारा दिला आहे आंदोलनकर्त्यांनी!
मातंग समाजाचा आवाज दाबला जाणार नाही!
सरकारी आदेशाला बगल? आता आंदोलनांची वेळ आली आहे!
मागण्या काय आहेत?
पिण्याचं पाणी नाही!
लाईट, सौर ऊर्जेची व्यवस्था नाही!
फिरते शौचालय खरेदी करून ठेवले, पण लावले नाही!
स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही प्रलंबित!
कोण सहभागी?
पुढचं पाऊल?