एकीकडे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे आपण गावच्या राजकारणात लक्ष घालत नसल्याचा दावा करीत असले तर त्यांचे गावातील परंपरागत विरोधक अमोल जाधव आणि ऍड अभिषेक भगत यांनी पुन्हा कर्डीले गटाचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे दहशत करीत असल्याचा राग आळवला . पोलीस विरोधकांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप अमोल जाधव यांनी केला . पोलीस बघ्यांची घेत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीची निवडणूक ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक अशी प्रक्रिया आहे . मात्र
