स्वतःचा प्रसिध्दी साठी महाराजांचा पुतळा समोर ठेवायचा आणि आणि अशील गाण्यांवर नृत्य करायचे ही सवयच राष्ट्रवादी शिवसेना या दोन्ही पक्षाला आहे. त्यामुळे या पुढे महाराजांच्या नावाखाली तमाशे भरविण्याचे प्रकार कोणीही करू नये. झालेल्या सर्व…
शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत झाल्यानंतरही शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवली आहे. वाहतूक शाखेच्या गलथान कारभारा…
समाजामध्ये पर्यावरणाचे महत्व पटू लागल्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहत आहे.मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये वृक्षारोपण संदर्भात जनजागृती करत आहेत त्यांच्या प्रयत्नास आता यश येऊ लागले…
नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण काळे यांनी केलेल्या दाव्याचा इन्कार केलाय. काळे यांनी हे आय टी पार्क नावाला सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जगताप यांनी आपली भूमिका मांडली .
कोरोना काळात अनेक क्रीडा स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. खेळात सराव महत्त्वाचा असून, कोरोना काळात खेळाडूंना सरावही करता आला नाही. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू पुढे येतात. अशा स्पर्धेतून खेळाडूंना चालना व प्रोत्साहन मिळते,…
शहरातील मुस्लिम कब्रस्तान, बारा इमाम कोठला व जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. तर विविध…
जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मदत रवाना करण्यात आली.