सौ.रेऊबाई वाघमारे यांचे दुख:द निधन

अहमदनगर – खळी पिंपरी ता. संगमनेर येथील सौ.रेऊबाई सखाराम वाघमारे (वय ८४) यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या पश्चात सहा मुले
नातवंडे व परिवार आहे.
रावसाहेब, उल्हास, सुधाकर, नंदकुमार, सुरेश व सामजिक कार्यकर्ते, शब्दगंध साहित्यिक परिषद चे सदस्य डॉ.रमेश वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत्या.
सौ रेऊबाई वाघमारे काकु यांच्या निधना बद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अपंग सामाजिक विकास संस्थेचे संजय साळवे कासा चे सुनील गायकवाड यांच्यासह अनेकांनी हळहळ व्यक्त केली.