Browsing Tag

Nagar

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी आवश्यक. :- आ. संग्राम भैय्या जगताप.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी अत्यंत आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. त्यामुळे असे कार्यक्रम समाजाला पोषक ठरतात, असे प्रतिपादन…

शरद पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण गायब होते :अमित शाह

पुणे : भाजपा सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण मिळते. पण शरद पवार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण गायब होते. असे स्पष्ट करून शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिले. ते देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. असा घणाघाती आरोप केंद्रीय…

कोकणात पावसाची दमदार हजेरी

रत्नागिरी : काही दिवसांपासून कोकणामध्ये तुफान पाऊस सुरू झालेला आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी रात्रीपासून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकणातील जगबुडी, कुंडलिका,…

देशपांडे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

नगर : आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणी देशपांडे यांच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच…

सव्वातीन लाख रुपयांना मनपा ठेकेदाराला गंडा

नगर : महापालिकेच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी 1100 सिमेंट गोण्यापोटी 3.20 लाख रुपये घेऊन सिमेंट न देता ठेकेदाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सचिन अरुण दशपांडे यांनी शनिवारी संध्याकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात…

पावसाचा प्रत्येक थेंब अडवला जातोय, बाडमेरच्या खेड्यापाड्यात

बाडमेर : माणसासह पाणी हा प्रत्येक सजीवांसाठी लागणारा महत्त्वाचा घटक आहे. काही दिवस मनुष्य हा जेवणाशिवाय किंवा अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याची मात्र त्याला नितांत गरज असते. आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणचे भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी…

आज 23 लाख नीट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली : नीट युजीशी संबंधित याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. पाच मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपर फुटीच गैरप्रकार झाला होता. यानंतर फेरपरीक्षा घेण्याच्या याचीका ही दाखल झाल्या. कोर्ट 8 जुलैच्या सुनावणीत म्हणाले होते.…

आसाममध्ये पुराचे थैमान, परिणामी अभयारण्यातून अनेक प्राणी वाट चुकले

गुवाहाटी : देशातील दुसरे सर्वात मोठे वाघाचे राखीव क्षेत्र मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. शिकारीवर टाच आणल्यानंतर आसाममध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2022 नुसार राज्यात वाघांची संख्या वाढून ती 227 झाली. 2006 मध्ये या…

नगरला उभारणार बिबट्यांचे रेस्क्यू सेंटर

अहमदनगर : नगरमध्ये काही दिवसांपासून केडगाव, पारनेरसारख्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सर्रासपणे दिसून येत आहे. या पायी अनेक जनावरे, माणसांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रामुख्याने बिबट्याचा वावर जास्त दिसून येतो, त्या…

आषाढी एकादशीनिमित्त सर्व शासकीय कार्यालये,शाळांना सुट्टी : मात्र ऑक्झिलियम शाळेला सुट्टी नाही

संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय श्रद्धापूर्वक आषाढी एकादशी साजरी झाली. त्या निमित्ताने राज्यभर सर्व शासकीय कार्यालये व शाळांना सुट्टी होती. मात्र सावेडी अहिल्यानगर येथील ऑक्झिलियम शाळेमध्ये हि सुट्टी देण्यात आली नाही. या शाळेचे व्यवस्थापन…