जिल्ह्यात १८४ मुख्याध्यापकांची, तर १८ विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. त्यापैकी आता १७० मुख्याध्यापक व १८ पैकी १८ विस्तार अधिकारी पदे भरली गेली आहेत.
राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात घेतलेला निर्णय अतिशय दुर्देवी असुन तात्काळ निर्णय मागे न घेतल्यास दि. १४ फेब्रुवारी पासुन राळेगण येथे आमरण उपोषणाचा इशारा समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
ढवळपुरी ता.पारनेर येथील आदिवासी कुटुंबियांच्या ताब्यात असलेली गट नंबर 1021 चे क्षेत्र नियमाकुल करून जमीन त्यांना देण्याच्या मागणीसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आले