विक्रमवीर सायक्लिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांनी पार केले औरंगाबाद नागपूर अंतर फक्त तीन तासात.
नव्याने झालेल्या शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास करण्याची भुरळ सर्वानाच पडलीय. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह शरद काळे पाटील यांना आवरता आला…