जामखेड --- महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसात रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झालेली आहे. दुसऱ्या लाटेपासून आतापर्यंत जामखेड प्रशासन मास्क न वापरणाऱ्यावर कुठेही…
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात दुचाक्या पेटूवून देण्याची घटना घडली आहे . अज्ञातांनी चार दुचाकी गाड्या पेटवून दिल्याने शहरात सकाळी एकच खळबळ उडाली. श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती…
अहमदनगर -जिल्ह्यात सरत्या वर्षात २१ हजार ४२५ गुन्हे दाखल झाले आहेत . राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत सर्वाधिक दाखल गुन्ह्यांची संख्या आहे .मागील दोन वर्षाचा तुलनेत हि संख्या जरी वाढली असली तरी टू प्लस योजनेमुळे गुन्हेगारीवर अंकुश…